21 February, 2010

सरकारची पाटी कोरीच



महागाईने लोक किती हैराण झाले आहेत याची कुणालाच पर्वा वाटेनाशी झाली आहे. ना सरकारला, ना विरोधी पक्षाला. सरकारची तर या बाबतीत अधोगतीच चालू आहे. आम आदमी के साथ म्हणता म्हणता सरकारने आम आदमीला लाथाच दिली आहे. सगळे विरोधी पक्ष फक्त भावनीक मुद्यानाच हात घालताना दिसताहेत. सामान्य माणूस कितीही होरपळला तरी त्याना त्याचं सोयर सुतक उरलेलं दिसत नाही. शरद पवार रोज नवं वक्तव्य करून साठेबाज आणि काळाबाजार करणार्‍यांना उत्तेजनच देत आहेत. ही पाटी कोण पुसणार?

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates